हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाल्ल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

strawberry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळा असून या कडाक्याच्या थंडीच्या काळात फळे खाणे आरोग्यसाठी फायदेशीर असते. कारण फळांमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. थंडीच्या मोसमात लालेलाल रंगाच्या स्ट्रॉबेरी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. आज आपण जाणून घेऊया हिवाळ्याच्या दिवसात स्ट्राबेरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे…. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यात पॉलिफेनोल्स नावाचे … Read more

थंडीत आईस्क्रीम खाताय? जाणून घ्या शरीरासाठी ‘हे’ आहेत उत्तम फायदे

Eating Ice Cream

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असा एक पदार्थ आहे कि तो कोणत्याही ऋतूत खाल्ला जातो तो म्हणजे आईस्क्रीम होय. हा पदार्थ कुणाला नाही आवडत? तर तो सर्वांना अगदी लहान मुलांपासून ते थोर मंडळींपर्यंत आईस्क्रीम आवडीने खाल्ले जाते. मात्र, थंडीत आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, थंडीतही आईस्क्रीम खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. चला तर मग … Read more

हिवाळ्यात फिट अन् निरोगी राहण्यासाठी खा ‘हे’ 5 ड्रायफ्रूट्स

dry fruits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळ्याचा काळ असून या थंडीच्या दिवसात स्वतःचे आरोग्य जपणे महत्त्वाचे असते. हिवाळ्यात ताप, दमा, फ्लू, खोकला यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात सुका मेवा म्हणजे ड्राय फ्रुटचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही ड्राय फ्रुट बाबत सांगणार आहोत ज्याचे सेवन केल्याने … Read more

औरंगाबाद गारठले ! जानेवारीत दोन वर्षांतील नीचांकी तापमान

औरंगाबाद – शहरात गेल्या दोन वर्षातील जानेवारी येथील नीचांकी किमान तापमानाची (8.0) शनिवारी चिकलठाणा वेधशाळेने नोंद घेतली. शहरात 17 जानेवारी 2020 रोजी 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. तर 30 जानेवारी 2019 रोजी 12.8 किमान तापमान नोंदविले आहे. या दोन वर्षांच्या तुलनेत शनिवारी नोंद झालेले किमान तापमान जानेवारीतील सर्वात कमी तापमान ठरले आहे. शहरात 23 … Read more

मराठवाडा गारठला ! औरंगाबाद @7.2 अंश

winter

औरंगाबाद – औरंगाबाद शहर मराठवाड्याच्या काही शहरी भागात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एमजीएम वेधशाळेत पहाटे किमान तापमान 7.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले परभणीत 8 तर चिकलठाणा वेधशाळेत 8.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. औरंगाबाद शहरात रविवारी किमान तापमान 15.4 अंश सेल्सिअस होते. त्यात सातत्याने मोठी घसरण होत असून गुरुवारी 8.8 अंश … Read more

औरंगाबादेत थंडीचा उच्चांक; शहराचे तापमान मोठ्या प्रमाणावर घसरले

औरंगाबाद – उत्तरेकडील शीतवाऱ्यांच्या प्रभावामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरात थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे आज सकाळी शहराचे तापमान मोठ्या प्रमाणावर घसरले. औरंगाबाद शहरात आज सकाळी साडे सहा वाजता किमान तापमान 7.3 अंश सेल्सियसपर्यंत घसरले. मागील तीन दिवसांपासून शहराच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. कालच्या पेक्षा आज तापमानाचा पारा आणखी एक अंश सेल्सियसने घसरला आहे. औरंगाबादसह … Read more

मराठवाड्यात थंडीची लाट ! औरंगाबाद @10 तर परभणी @7.6 सेल्सिअस

winter

औरंगाबाद – उत्तर आणि वायव्य भारतासह मराठवाड्यात थंडीची लाट तीव्र होत असून थंडी चांगलीच झोंबू लागली आहे. ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या असून उबदार कपड्यातच लोक घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच स्वेट, मफलर, कानटोपी, जाकेट, ब्लॅंकेट अशा उबदार कपडे खरेदीसाठी लोक गर्दी करू लागले असून विक्रेत्यांचा धंदाही हिवाळ्यात गरमागरम असल्याचे चित्र आहे. दरम्यान सोमवारी … Read more

मराठवाडा गारठला ! काही जिल्ह्यांचा पारा 10 अंशांवर

औरंगाबाद – मराठवाड्यात मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसभर आता थंडी जाणवत असल्यामुळे बालके व नागरिक दिवसाही उद्धार कपडे घालून घराबाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी परभणीत सर्वात कमी 10.6 सेल्सिअस तापमान असल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात करण्यात आली, तर लातूर जिल्ह्यातील … Read more

अतिवृष्टीनंतर आता कडाक्याची थंडी; हवामान खात्याचा अंदाज

Winter

नवी दिल्ली । यंदाचं वर्ष कोरोना महामारी, अतिवृष्टी यांनी गाजवलं असताना आता हिवाळ्यात थंडीही अधिक कडाक्याची राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. सप्टेंबर, ऑक्टॉबर महिन्यात उष्णता जाणवत असली तरी इथून पुढे थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यंदाचा हिवाळा हा यापूर्वीच्या हिवाळ्यांपेक्षा अधिक थंड असू शकतो. ‘नीना कंडिशन’ मुळे यावर्षी अधिक … Read more

शीतलहरींमुळे महाराष्ट्र गारठला; नाशिकमध्ये सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

संक्रांतीनिनंतर राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतही तापमान १४.५ अंशांपर्यंत घसरले असून हा मुंबईत थंडीचा १० वर्षांमधील विक्रमी निचांक आहे. तर नाशिकमधील निफाड येथे राज्यातील २.४ इतक्या सर्वात निचांकी तापमानाची नोंद आहे. विशेष म्हणजे काल निफाडमध्ये ९.४ अंश सेल्सियस इतके तापमान होते. काही तासांमध्येच पारा तब्बल ७ अंशांनी घसरला आहे.