अमरावतीतील हिंसाचार हा दुर्दैवी पण पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. यावरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. “अमरावती येथे झालेला हिंसाचार हा दुर्दैवी असून काही भागात 12 तारखेला हिंसा भडकली. त्याचे पडसाद 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेच्या घटनेवर … Read more

यशोमती ताई तुम्ही आमची आन बान आणि शान आहात – चित्रा वाघ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याबद्दल महत्वाचे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमधून यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचे विधान केले आहे. “यशोमती ताई तुम्ही आमची आन बान आणि शान आहात. असे म्हणत वाघ यांनी महिला आयोगाला अध्यक्षपद मिळवून देण्याच्या यशोमती ठाकूर यांच्या मागणीला पाठींबा … Read more

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी, शिक्षणात 1 टक्के आरक्षण – मंत्री यशोमती ठाकूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या दृष्टीने राज्य सरकार कोकोनट महत्वाचे निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. या बैठकीत “कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी आणि शिक्षणात १ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आज राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती महिला व … Read more

मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस; काँग्रेस नेत्याची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. पेगसस, शेतकरी आंदोलन यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत असताना आज काँग्रेसच्या नेत्या तथा महिला,बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदींवर हल्लाबोल केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस आहेत. केंद्रातील भाजप सरकार हिंदूविरोधी आहे,” असे ठाकूर यांनी म्हंटले आहे. … Read more

बरं झालं स्वामी बोलले, आम्ही बोललो असतो तर राष्ट्रद्रोह झाला असता’; यशोमती ठाकूर यांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत होती, असा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशातील राजकीय वातावरण तापलं असताना आता केंद्र सरकारने हि गोष्ट फेटाळली आहे. पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणतेही फोन टॅपिंग झालं नसल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. यावरून भाजप … Read more

…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जातील; नाना पटोलेंच्या वक्तव्याने वादाला फोडणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरघोडी वारंवार समोर आल्या आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका वक्तव्याने आघाडीत पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी म्हंटल की, मतदार संघाच्या हक्कासाठी, … Read more

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनात अनेक लहान मुलांना आपले आईवडील गमवावे लागलेले आहेत. त्यांच्या जाण्याने अनेक मुलांवरील मायेचं जणू छत्रच हरवलं आहे. अशा मुलांसाठी महिला व बालकल्याण विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या या महा भयंकर लाटेत आईवडिलांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पश्च्यात असलेल्या मुलांना संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती … Read more

Lockdown चा निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतल्याचा राणांचा आरोप

अमरावती |  अनलॉक नंतर कोरोनाचा विस्फोट होणार देशातील पाहिलं शहर म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख बघता लॉकडाउन करण्यात आला. मात्र जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेला लॉकडाउन हा फोल ठरला आहे असा आरोप खासदार नवणीत राणा यांनी केला आहे. मंगळवारी 972 म्हणजे आतापर्यंतची लॉकडाउन असताना रुग्णसंख्या आढळली आहे. या … Read more

कोरोनाचा कहर !! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्या नंतर संकट वाढलं आहे. विदर्भात नागपूर यवतमाळ आणि अमरावती मध्ये मोठया प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. अशी घोषणा राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन … Read more

काँग्रेसला ‘सेक्युलरीजम’ शिकवण्याची काहीच गरज नाही ; यशोमती ठाकूर यांनी राऊतांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणासाठी प्रयत्न सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने यासाठी प्रचंड प्रमाणात विरोध दर्शविला आहे. यावरूनच महाविकास आघाडीत ठिणगी पडली असून सकाळी संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे कान टोचले होते. औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच … Read more