Browsing Category
थर्ड अँगल
कोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न जाणं जास्त गरजेचं आहे.
संचारबंदीला तोंड देणाऱ्यासाठी जे काही राबविले गेले आहे त्यामध्ये गरीब आणि उघड्यावर असलेल्या लोकांना तपासून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. तसेच अन्न वितरण साखळीतील पोकळी…
कोरोना काळात चुकीची माहिती व्हायरल होऊ नये म्हणून..!!
कोरोना महामारीच्या काळात चुकीची, खोटी माहिती प्रसारित होण्यापासून रोखणेही नवे आव्हान बनले आहे.
Lockdown । मराठी- अमराठी, महाराष्ट्रीयन- परप्रांतीय वाद-विवाद आणि भूमिका…
special article on lockdown
७ स्थलांतरित मजुरांचं ‘धाडसी’ जगणं समजण्यासाठी ‘या’ चित्रपट निर्मात्यानेही…
पंक्चर दुरुस्ती करणारा तो माणूस, ज्याने त्या कामगारांकडून पंक्चरचे ३० रुपये घ्यायलाही नकार दिला, तो मला आठवेल आणि खूप स्पष्टपणे आठवेल. आणि तो मिठाई दुकानवाला ज्याने त्या दिवशी केवळ चहा बनवला…
जनतेच्या डोळ्यांत धूळ टाकून त्यांनाच शहाणपणा शिकवणारं; निष्क्रिय आणि भ्रामक – नरेंद्र मोदी…
नोकरी, अन्न आणि वाहतूक सेवांच्या अनुपस्थितीत कंटाळलेले आणि तरीही मजबूत धीर उराशी बाळगलेले हे कामगार, ज्यांनी एकेकाळी अर्थव्यवस्थेला शक्ती दिली आहे, त्यांचा घरी परतण्याचा हजारो किलोमीटरचा…
कोरोना इम्पॅक्ट | स्थानिक स्वराज्य संस्था बळकट झाल्या तरच, केंद्र आणि राज्यातील सत्ता चांगल्या…
राज्यांनी केंद्र सरकारच्या अंमलबजावणीच्या शस्त्राप्रमाणे नाही पण संघराज्यातील स्वायत्त घटक म्हणून काम केले पाहिजे. तर पंचायतींनीही स्वतःला राज्य सरकारचा विस्तार न समजता "स्वराज्य संस्थेतील"…
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ‘ट्रान्सपोर्ट’ उद्योगाची चाकं वेगानं फिरती राहणं गरजेचं
अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसचे (एआयएमटीसी) सरचिटणीस, नवीन गुप्ता यांच्या मतानुसार, अशी शक्यता आहे की , 'जवळपास ८५% छोट्या कंपन्यांपैकी असंघटित क्षेत्राने व्यापलेल्या कंपन्या या…
‘प्रोपगंडा’ – लोकांच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं पुस्तक
“अच्छे दिन”, “अब की बार मोदी सरकार” ही संकल्पना कशी सुचली? राहुल गांधी, केजरीवाल यांची अपरिपक्व प्रतिमा कशी तयार झाली होती? या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्राचा वापर केला?…
सरकार दारुशिवाय चालणार नाही??; दारु बदनाम होण्याच्या काळातील काही निरीक्षणं
मागील १० दिवसांपासून दारु समर्थक विरुद्ध दारु विरोधक अशी लढाई सुरु आहे. लोक दारुशिवाय जगू शकतात, पण सरकार नाही असं काहीसं उपहासाने देखील म्हणण्यात आलं. दारु बदनाम होण्याच्या काळात त्याच्या…
कोरोना | माध्यमांनी ‘मोठा’ आणि लोकांच्या वागण्याने ‘भयानक’ केलेला विषाणू
सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा एखाद्या भूभागातील ४० ते ५० टक्के लोकांना त्या रोगाची बाधा होते. त्यातील २ ते ३ टक्के रुग्ण दगावतात. त्यामुळे ८० टक्केपेक्षा थोडे जास्तच…