Ayurvedic Kadha : पावसाळ्यात प्या ‘हा’ इम्युनिटी बूस्टर काढा; जो संसर्गांना ठेवतो चार हात दूर

Ayurvedic Kadha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayurvedic Kadha) पावसाळा सुरु झाला की, सोबत आनंद, हर्ष घेऊन येतो. पण यासोबत आजारपणसुद्धा आणतो. पावसाळ्यात बदलते वातावरण आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम करत असते. अशा वातावरणामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. परिणामी विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता बळावते. पावसाळ्यात हवा दमट असते आणि या दिवसांमध्ये अनेक रोगजंतू हवेतून पसरतात. त्यामुळे … Read more

Ayurvedic Kadha : इम्युनिटी वाढवायची आहे? तर ‘हा’ आयुर्वेदिक काढा प्या; संसर्गापासून होईल रक्षण

Ayurvedic Kadha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayurvedic Kadha) पावसाळा सुरु झाला की, तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा दिवसांत संसर्गजन्य आजरांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. खासकरून सर्दी, खोकला, ताप अशा व्हायरल इन्फेक्शनचा त्रास फार जाणवतो. त्यामुळे अशा काळात आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असणे फार गरजेचे असते. पण बिघडती जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे आपली इम्युनिटी कमकुवत होते आणि परिणामी आपण … Read more