Indian Railways: 10,000 किमी रेल्वे ट्रॅकवर लागणार कवच, रोखणार रेल्वे अपघात

railway kavach

Indian Railways: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीजवळील रंगपानी स्टेशनजवळ सोमवारी सकाळी झालेल्या कांचनजंगा एक्स्प्रेस रेल्वे अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले. या अपघाताची भीषणता लक्षात घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. असे अपघात रोखण्यासाठी रेल्वेने कवच ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) तंत्रज्ञान तयार केले आहे. यासाठी … Read more