3 तासांत गाठणार राजधानी दिल्ली ; कोल्हापूर- दिल्ली थेट विमानसेवा सुरु होणार

देशभरामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यातही छोटी शहरे मोठ्या शहरांना जोडून उद्योग धंदे आणि विकासाला चालना मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. देशातील मोठी शहरे जसे की मुंबई, दिल्ली, बेंगलोर अशा शहरांना छोटी शहरे जोडण्याचा प्रयत्न होत आहे. अशातच आता कोल्हापूरकरांसाठी खुशखबर आहे. कारण कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटी मध्ये वाढ होणार असून लवकरच कोल्हापूर … Read more