रुपयाची घसरण हा तितका गंभीर मुद्दा नाही – रघुराम राजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | सध्या डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेला रुपया अनेक भारतीयांना चिंतेत टाकणारा असला तरी अर्थतज्ञ रघुराम राजन यांना मात्र तसं वाटत नाही. काही काळ ही स्थिती राहिल, परंतु मोदी सरकारने चालू खात्यातील तुटीवर लक्ष दिल्यास या संकटातून भारत लवकर बाहेर पडेल असा विश्वास राजन यांनी व्यक्त केला.

Leave a Comment