Browsing Category
आषाढी एकादशी
संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हेलिकॅप्टरने पंढरपुरात न्याव्यात –…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढी एकादशी काहीच दिवसांवर आली आहे. यावर्षी पायी वारी रद्द करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मानाच्या पालख्या…
प्रतिपंढरपूर करहरमध्ये आषाढीचे धार्मिक विधी करून मंदिर बंद केले जाणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शासनाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव अर्थात वारी रद्द केली आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत…
कायद्याच्या चौकटीत राहून गोंदवल्यात ‘असा’ रंगला दिंडी सोहळा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री ब्रम्हचैतन्य महाराजांचे कुलदैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी आहेत. म्हणून गोंदवल्याच्या पायी दिंडीला विशेष महत्व आहे. ही परंपरा याआधी कधीच खंडित झालेली नाही. मात्र…
घरी बसून ‘अशी’ करा आषाढी वारी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक उत्सव म्हणजे वारी होय. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठुरायाचे भक्त त्याच्या भेटीच्या ओढीने त्याला भेटायला पायी जातात. कोणताच भेदभाव न…
वारीतील मानाच्या सात पालख्यांबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव सोहळा म्हणून पंढरीची वारी जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी महाराष्ट्राच्या…
वारीचे सांस्कृतिक महत्व काय? जाणुन घ्या ‘या’ काही विशेष गोष्टी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची संपन्न परंपरा आहे. संतांचा इतिहास आहे. पंढरपूरच्या विठुरायाला आपला परमेश्वर मानून त्याच्या भेटीच्या ओढीने त्याचे भक्त पायी पंढरपूरला…