…तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल ; जितेंद्र आव्हाड यांची केंद्रावर टीका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आवश्यक तेवढे बेड रेमडीसीवीर आणि लसी महाराष्ट्राला मिळत नसल्याचा आरोप वारंवार ठाकरे सरकार कडून केला जात आहे.…