Apaar Card | शालेय जीवनात विद्यार्थ्यांना होणार अपार कार्डचा उपयोग, जाणून घ्या कार्ड काढण्याची प्रोसेस

Apaar Card

Apaar Card  | अपार कार्ड हे आता देशातील विद्यार्थ्यांची एक नवीन ओळख झालेली आहे. त्यात एक राष्ट्रांनी एक ओळखपत्र या महत्त्वकांक्षी योजनेचा शुभारंभ झाला आहे. आपल्या देशात आत्तापर्यंत २५ कोटी अपार कार्डचे वाटप झालेले आहे. याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे काळ विद्यार्थ्यांना शाळेतील प्रवेशापासून ते … Read more

Best Way To Drink Water | जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य वेळ, ‘या’ 4 परिस्थिती कधीही पिऊ नका पाणी

Best Way To Drink Water

Best Way To Drink Water | डॉक्टर आपल्याला अनेकवेळा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला सांगतात. आणि त्यासाठी आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देखील देत असतात. आणि फायदे होतात जास्त पाणी पिल्यामुळे देखील व्यवस्थित राहतो. परंतु खाण्याची आणि पिण्याची देखील योग्य वेळ असते. आपण जर चुकीच्या वेळी काहीही खाल्ले. तर त्याचा आपल्याला नुकसान होते. त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने … Read more

Adusa Plant Benefits | ‘ही’ वनस्पती आहे अनेक रोगांवर रामबाण उपाय, सालापासून पानांपर्यंत ती औषधी गुणधर्मांनी आहे परिपूर्ण

Adusa Plant Benefits

Adusa Plant Benefits | अनेकवेळा आपल्या शेतात आणि जंगलात अनेक औषधी वनस्पती असतात. परंतु आपल्याला त्याबद्दल काहीही माहीत नसते. अनेकांना वाटते की, ते तण आहे आणि ते लोक ते कापून टाकतात. परंतु आपण जर या औषधांचा योग्य पद्धतीने वापर केला. तर त्यातून अनेक मोठ्या आजार देखील बरे होतात. आता आपण अशा औषधी वनस्पती बद्दल जाणून … Read more

Google Pay And PhonePe | सरकार संपवणार Google Pay आणि PhonePe चे वर्चस्व, जाणून घ्या काय आहे कारण

Google Pay And PhonePe

Google Pay And PhonePe | आज-काल ऑनलाइन माध्यमातून सगळे आर्थिक व्यवहार झालेले आहेत. त्यात UPI ऑनलाईन व्यवहारासाठी आजकाल खूप प्रसिद्ध आहे. गुगल पे आणि फोन पे हे भारतात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी वापरले जातात. परंतु आता गुगल पे आणि फोन पेचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार एक नवीन योजना आणत आहे. गुगल पे आणि फोन … Read more

Bussiness Idea | केवळ 5 हजार रुपयांची गुंतवणूक करून चहा पावडरचा व्यवसाय बनवेल लखपती

Bussiness Idea

Bussiness Idea | आजकाल अनेक तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. परंतु अनेक जणांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो. ज्यामध्ये भरपूर कमाई होईल परंतु भांडवल मात्र कमी लागेल. परंतु आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. त्यात तुम्ही केवळ 5 हजार रुपये गुंतवणूक करून बिजनेस करू शकता. आणि खूप चांगला व्यवसाय देखील करू … Read more

Child Death Rate In Maharashtra | महाराष्ट्रात बालमृत्यू दरात मोठी वाढ, दर दिवसाला 34 बाळांचा गर्भातच होतोय मृत्यू

Child Death Rate In Maharashtra

Child Death Rate In Maharashtra | आपल्या भारतामध्ये बालमृत्यूचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. राज्य सरकारकडून हा बाल मृत्यू रोखण्यासाठी आणि प्रयत्न केले जात आहे. यासाठी अनेक कायदे नियम देखील काढलेले आहे. परंतु तरी देखील माता तसेच बालमृत्यू वाढत चालला आहे. आपल्याकडे स्त्रीभ्रूणहत्या प्रमाणात होत आहे. त्याप्रमाणे आता बालमृत्यूचे प्रमाण वाढत चाललेले आहे. सरकारने … Read more

Reliance Jio Offer | जिओने आणला सुपरहिट प्लॅन, दिवसाला 2 रुपये खर्च करून मिळणार ११ महिन्यांचा लाभ

Reliance Jio Offer

Reliance Jio Offer | रिलायन्स आणि जिओ हे आपल्या देशातील वेगाने चालणारे नेटवर्क आहेत. ते आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन घेऊन येत असतात. आता त्यांनी त्यांच्या या जिओच्या स्वस्त प्लॅनमध्ये 895 रुपयांचा एक प्लॅन सामील केला आहे. या प्लॅनची वैद्यता 336 दिवस असणार आहे. त्यामुळे हा सगळ्यात स्वस्त प्लॅन मानला जात आहे. अकरा महिन्यांची वैधता … Read more

Pranayama Benefits | रोज 10 मिनिटे प्राणायाम केल्याने होतात अनेक फायदे, शरीरासोबतच मनही राहते निरोगी

Pranayama Benefits

Pranayama Benefits | आजकाल धकाधकीच्या या जीवनात आपल्या शरीराकडे आणि तब्येतीकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. अशातच प्राणायाम ही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर अशी प्रक्रिया आहे. यामुळे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करता येते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे ठराविक कालावधीत आपल्याला श्वासावर नियंत्रण ठेवता येते. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. त्यातून … Read more

RTE Students Update | आरटीई विध्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, विद्यार्थी संख्येत होणार मोठी घट

RTE Students Update

RTE Students Update | आपल्या सरकारने शिक्षणासाठी अनेक नवनवीन कायदे त्याचप्रमाणे नियम काढलेले आहेत. यानुसार आता मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच आरटीनुसार आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या राखीव खाजगी शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश याबाबत आता शालेय शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आताच्या खाजगी शाळेच्या एक किलोमीटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा आहे. … Read more