निवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रतिनिधी । ईव्हीएम हॅकिंग हे येत्या निवडणूक प्रक्रियेसाठी घातक असून मतदान हे बॅलेट पेपरवरच घेण्यात यावं या मागणीचा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांनी पुनरुच्चार केला आहे. राज ठाकरेंनीसुद्धा ईव्हीएम वर शंका उपस्थित केली होती. देशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Leave a Comment