Gk question Marathi : माणूस किडणीशिवाय किती दिवस जिवंत राहू शकतो? असेच महत्वाचे प्रश्न इथे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gk question Marathi : सध्या तुमच्याकडे सामान्य ज्ञान जेवढे जास्त असेल तेवढे ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो.

कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

प्रश्न : बूट साफ करण्यासाठी कोणत्या फळाचा वापर केला जातो?
उत्तर : बूट साफ करण्यासाठी केळी फळाचा वापर केला जातो.

प्रश्न : माणूस किडणीशिवाय किती दिवस जिवंत राहू शकतो?
उत्तर : माणूस किडणीशिवाय १५ दिवस दिवस जिवंत राहू शकतो.

प्रश्न : जगातील कोणत्या देशात फक्त महिलाच दारू पिऊ शकतात?
उत्तर : जगातील ‘पेरू’ देशात फक्त महिलाच दारू पिऊ शकतात.

प्रश्न : भारतात पिवळा कलिंगड कुठे बघायला मिळतो?
उत्तर : भारतात पिवळा कलिंगड ‘गुजरात’ राज्यात मिळतो.

प्रश्न : कोणत्या देशात बटाट्याची शेती करत नाहीत?
उत्तर : बोनिया देशात बटाट्याची शेती करत नाहीत.

प्रश्न : कोणते फळ खाल्याने केस गळती थांबते?
उत्तर : ‘आवळा’ खाल्याने केस गळती थांबते.

प्रश्न : रोज सकाळी धावल्याने कोणता आजार बरा होतो?
उत्तर : रोज सकाळी धावल्याने लठ्ठपणा कमी होतो.

प्रश्न : दूषित पाणी पिल्याने शरीरातील कोणता भाग खराब होतो?
उत्तर : दूषित पाणी पिल्याने पोट खराब होते.