जयललिता यांना भारतरत्न देण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई | तामिळनाडूच्या आरक्षण प्रश्नाची उत्तम हाताळणी जयललिता यांनी केली. सामाजिक न्याय मिळवून देण्याबाबत त्यांचं योगदान महत्वपूर्ण आहे. तमिळ अस्मिता जपण्याच व येथील लोकांना वैश्विक ओळख निर्माण करुण देण्याचं काम जयललिता यांनी केलं. यामुळेच त्यांना भारतरत्न देण्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा असं मत तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री व जयललिता यांचे कट्टर समर्थक ओ पनिरसेलवम यांनी व्यक्त केलं.

Leave a Comment