आपण माणूस असणं महत्वाचं – गौतम गंभीर

0
52
gambhir
gambhir
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तृतीयपंथीयासोबत साजरा केला रक्षाबंधन

दिल्ली | आपण पुरुष आहोत की स्त्री हे महत्वाच नाही, आपण माणूस असणं गरजेचं आहे असं मत व्यक्त भारताचा फलंदाज गौतम गंभीर याने व्यक्त केलं. अभिना आहेर आणि सिमरन शेख या दोन तृतीयपंथीयांकडून राखी बांधल्यानंतर गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या. मी त्यांना आहे तसं स्वीकारलं आहे आणि तुम्ही? हा प्रश्नही त्यांनी ट्विटरद्वारे तमाम नेटिझन्स ला विचारला.

गौतम गंभीर रक्षाबंधन वेळी ट्विट करताना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here