ठाकरे गटाचा ‘वचननामा’ जाहीर; जनतेला दिली ही प्रमुख आश्वासने
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षाचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यामार्फत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची केंद्राकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती करेल, असे आश्वासन दिले आहे. तसेच महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करून देईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी जनतेला दिला आहे. इतकेच नव्हे तर, “स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करु, … Read more