Seafood Export | भारतातून होणार एवढ्या सागरी खाद्यपदार्थांची निर्यात; अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Seafood Export | आपल्या भारताला सगळ्यात जास्त समुद्रकिनारा लाभल्याने आपल्याकडे सीफूडची देखील मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. सी फूड भारताबरोबर बाहेरच्या देशात देखील मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. यावर्षी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी कोळंबी शेती आणि विपणनासाठी सरकार वित्तपुरवठा करण्यात असल्याचे देखील सांगितलेले आहे. त्यामुळे आता सरकारने या कोळंबीवरील सीमा शुल्क हे पाच टक्के एवढे लावलेले आहे. सागरी खाद्यपदार्थाची आपल्या देशातून जास्त प्रमाणात निर्यात होते. ही निर्यात 17.54 एवढी होती. ती आता 18.19 लाख टन एवढी झालेली आहे. महाराष्ट्रातून तब्बल एक लाख 70 हजार 75 टनांची निर्यात होत आहे.

यावर्षी सागरी खाद्यपदार्थांची (Seafood Export) निर्याती करण्यासाठी आता मालवाहतुकीच्या खर्चात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे सागरी खाद्यपदार्थ त्यांची निर्यात वाढल्याचे देखील वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितलेले आहे. त्यामुळे सीफूड निर्यात करण्यासाठी अनेक आव्हाने येत होती. परंतु या सगळ्या आव्हानांना मात देऊन आता सीफुडने निर्यात उच्चांक बांधलेला आहे. भारताला 811 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा समुद्रकिनारा आहे. त्यामुळे भारतातील सगळ्यात जास्त निर्यात केली जाते.

दरवर्षी भारतातून जगभरात तब्बल 13, 77,284 टन सी फूड निर्यात (Seafood Export) केली जाते. यामध्ये आशिया, मध्यपूर्व यूएसए युकेजी, आणि युरोपीय देश आहेत. ज्यामध्ये सी फूडची निर्यात केली जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि गुजरात या भारतातील प्रमुख राज्यांमध्ये सी फूडचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सी फूड आपल्या निर्यात उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 40 टक्के एवढे योगदान आहे