फडणवीसांचा पलटवार; इतकी साधी गोष्ट जर एका मुख्यमंत्र्यांना आणि संपादकाला माहिती नसेल, तर..

मुंबई । काही दिवसांपूर्वी राज्यातील साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराला आज देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकीनंतर प्रत्युत्तर दिलं … Read more

महाराष्ट्रात में सबकुछ आलबेल है…और आलबेल रहेगा; फडणवीस-शहांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. योगायोगाने आजचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सगळ्या खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्रात सुद्धा राजस्थान आणि मध्यप्रदेशसारखी राजकीय संकट निर्माण होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला. दरम्यान, … Read more

फडणवीसांनी घेतली अमित शहांची अचानक भेट; राज्यात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेला उधाण

नवी दिल्ली । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोघांमध्ये किमान तासभर चर्चा झाली. दरम्यान  ऑपरेशन लोटस तयार झालेलं नाही. त्याची चर्चाही झाली नाही. या भेटीतील चर्चेचे विषय महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि शेतकऱ्यांना करायची मदत असे होते. यामध्ये कोणताही … Read more

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीने केली CBI चौकशीची मागणी; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चाहते आणि अभिनेते शेखर सुमन तर सतत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत, नुकतेच राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनीही … Read more

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप..!! सचिन पायलट २५ आमदारांसह दिल्लीत दाखल; भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार?

अमित शहांच्या कृपेने सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ही परिस्थिती कशी सांभाळणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीची शिल्पकार ‘ही’ व्यक्ती; फडणवीसांनी केला खुलासा

मुंबई । संपूर्ण महाराष्ट्राला आजही एक कोड पडलं आहे ते एका भल्या पहाटे घडलेल्या घटनेचं. ते म्हणजे सत्तासंघर्षात अजित पवारसोबत देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाकी घेतलेल्या धक्कादायक शपथविधीचं. मात्र, घटनेवर आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. पत्रकार राजू परुळेकर यांच्या ‘कोलाज विथ राजू परुळेकर’ या मुलाखतीत त्यांनी भल्या पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीच्या रहस्यावरून पडता हटवला … Read more

भारत-चीन तणाव: राहुल गांधींनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं- अमित शहा

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या दाव्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न … Read more

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन? केजरीवालांची अमित शहांशी चर्चा

नवी दिल्ली । दिल्लीत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर होणारी गर्दी आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या यामुळे सरकारपुढे पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचं दिसायला लागलं आहे. त्यामुळे दिल्लीतही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा विचार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्याबाबत चर्चाही केली आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत … Read more

‘भाजपने व्हर्च्युअल रॅलीसाठी १५० कोटी खर्च केले, हेच पैसे मजुरांसाठी वापरता आले नसते का?’

रांची । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे इतर बडे नेते सध्या पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे. या व्हर्च्युअल रॅलीच्या आयोजनासाठी तब्बल १५० कोटींचा खर्च आला असेल. हेच पैसे देशभरातील मजुरांना त्यांच्या गावी मोफत पोहोचवण्यासाठी वापरता आले नसते का, असा सवाल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उपस्थित … Read more

बिनकामाचा, बोलघेवडा राष्ट्रसेवक परत आलाय; नुसरत जहाँची अमित शहांवर सडकून टीका

पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या कोणत्याच योजना राबविल्या जात नाहीत असा आरोप करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांना चांगलाच राग आल्याचे दिसून आले. त्यांनी अमित शहा यांना यावर सडकून उत्तर देत काहीही काम न करता, केवळ बोलणारा कैवारी परत आला आहे असे विधान केले.