यावर्षी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नवीन भांडवल घालण्याची सरकारला गरज भासणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना एक-वेळ कर्जाच्या पुनर्रचनेसाठी (Loan Restructuring) परवानगी दिल्यानंतर बँकांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता कमी झाल्याचे समजते. अशा परिस्थितीत, चालू आर्थिक वर्षात सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये (PSB’s) नवीन भांडवल घालण्याची गरज भासणार नाही. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूच्या साथीमुळे कर्ज घेण्यामध्ये घट झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे चालू आर्थिक … Read more