विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 10 वी-12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार

Board Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शालेय क्षेत्रात दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा (Board Exam) विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळेच या परीक्षांचा जास्त तणाव देखील विद्यार्थ्यांवर येतो. मात्र आता विद्यार्थ्यांवरील हा तणाव कमी करण्यात येणार आहे. कारण की, “2025-25 च्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा 10वी 12वीची बोर्डाची परीक्षा देता येईल” असे वक्तव्यं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान … Read more