मोदींचा पक्ष मित्रांनाच संपवतो, चंद्राबाबूनी सावध रहावे

modi chandrababu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर NDA नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा करत आहे. या दोन्ही नेत्यांच्या सोबतीशिवाय सत्तास्थापन भाजपला शक्य नाही. मात्र इंडिया आघाडीत न जाता भाजपलाच या दोन्ही नेत्यांनी आपला पाठिंबा कायम ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून चंद्राबाबू नायडू याना खास सल्ला देण्यात आलाय. मोदी वगैरे लोकांशी मैत्री … Read more