एअर इंडियाची प्रवाशांसाठी खास सुविधा!! आता भाडे शुल्क बदलले तरी होणार नाही नुकसान

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विमान कंपनी एअर इंडियाने (Air India Flight) आपल्या सर्व प्रवाशांसाठी एक खास सुविधा आणली आहे. या सुविधेमुळे आता प्रवाशांना विमानाच्या भाड्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. याबाबतची माहिती देत एअर इंडियाने सांगितले आहे की, कंपनीने प्रवाशांसाठी फेअर लॉक (Fair Lock) सुविधा आणली आहे. या सुविधेमार्फत ते एअर लाइनवर तब्बल 48 तासांसाठी तिकीटाचे भाडे … Read more