Government Scheme | सरकारच्या ‘या’ योजनांमधून शेतकऱ्यांना मिळतो आर्थिक लाभ; जाणून घ्या सविस्तर

Government Scheme

Government Scheme | आपल्या भारत देशाला कृषिप्रधान देश असे म्हटले जाते. कारण भारतातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी शेतात अन्न पिकवतो. म्हणूनच सगळे अन्न खाऊ शकतात. परंतु शेती करताना देखील शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांसमोरील एक मोठे आव्हान आहे. आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नवनवीन … Read more