Maharashtra krushi Din | केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणल्यात या योजना; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra krushi Din

Maharashtra krushi Din | शेती हा आपल्या भारतातील अनेक लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे आपल्या भारताची जवळपास 50% पेक्षा जास्त अर्थव्यवस्था ही शेती अवस्थेवर अवलंबून आहे. आज शेतकरी शेतात घाम गाळतो, कष्ट करतो, अन्न पिकवतो. त्यामुळे त्याच देशातील इतर लोक हे सुखाने चार घास खाऊ शकतात. तर शेतकऱ्यांनी बंड केला आणि शेती केली नाही तर … Read more

Government Schemes | सरकारच्या ‘या’ योजनांनी शेतकऱ्यांना होईल लाखोंचा फायदा, असा घ्या लाभ

Government Schemes

Government schemes | आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे. आपल्या भारतामध्ये जवळपास 70 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणजेच आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही शेती या व्यवसायावर जास्त अवलंबून आहे. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. शेतकऱ्यांना शेती करताना फायदा होत असतो. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती … Read more