भाजपच्या २५० जागा येणार तर मग आम्ही उरलेल्या २८ जागी गोट्या खेळायच्या का : राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे लोक प्रत्येक निवडणुकीच्या आधी त्यांच्या किती जागा निवडून येणार याबद्दल तंतोतंत अंदाज व्यक्त करतात. विधानसभा निवडणुकी बद्दल देखील कोणी तरी अंदाज व्यक्त केला की, भाजपच्या २५० जागा निवडून येणार म्हणे. जर भाजपच्या २५० जागा निवडून येणार असतील तर मग आम्ही काय २८ जागी गोट्या खेळायच्या का असा सवाल राज ठाकरे यांनी … Read more

पंडित नेहरूंच्या त्या भाकिताला मोदी सरकारने खरं करत ३७० कलमाला बसवली खीळ

नवी दिल्ली | पंडित नेहरू यांच्या राजवटीत लागू झालेले कलम ३७० रद्द करण्याच्या दृष्टीने आज केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. काश्मीरला केंद्र शासित प्रदेश करण्याचे विधेयक संसदेत गृहमंत्री आमित शहा यांनी मांडले आहे. त्यानुसार आता ३७० कलम कंकुवत होणार असून काश्मीरच्या नागरिकांना देखील भारतीय नागरिकांप्रमाणे सर्व सेवा आणि सुविधा मिळणार आहेत. तसेच ३७० कलम रद्द … Read more

सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी फडणवीसांनी आखला हा मास्टर प्लॅन

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या तोफा थंडावताच विधानसभा निवडणुकीच्या तोफा देखील कडाडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीला विषय वेगळे असतात तर विधानसभा निवडणुकीला वेगळ्या मुद्द्यावर मतदान केले जाते. त्यामुळे राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मोठी कोशिश करावी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी चांगलाच मास्टर प्लॅन बनवला आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत विकास यात्रा काढून राज्यातील … Read more

लोकसभेत कर्जमाफीची चर्चा सुरु असताना मुंडे, खडसेंना आले हसू ; सोशल मीडियात झाल्या ट्रोल

नवी दिल्ली | दिंडोरीच्या भाजप खासदार डॉ.भारती पवार एका भाषणातून कर्जमाफीच्या योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत होत्या. त्यावेळी त्यांच्या भाषणावर हसण्याचे दुष्कृत्य बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि रावेतच्या खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे. या दोघी शेतकरी कर्जमाफीवर हसत असल्याचे दिसल्याने त्यांची सोशल मीडियाने चांगलीच खरडपट्टी काढली आहे. भरती पवार यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी … Read more

सुजय विखे पाटलांनी शिर्डीचा ‘तो’ रखडलेला प्रश्न लोकसभेत मांडला

नवी दिल्ली |निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ भाषण देण्यासाठी भाषण करत असलेल्या सुजय विखे पाटील यांनी शिर्डीचा रखडलेला प्रश्न आज लोकसभेत मांडून त्या प्रश्नाकडे सर्वांचे तसेच दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे देखील लक्ष आकर्षित केले आहे. पुणे शिर्डी आठ पदरी रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी आज … Read more

मला सगळ्यांना वटणीवर आणायचंय : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | संसदेत ग्रंथालयातील एका हॉलमध्ये आज भाजपच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला नरेंद्र मोदी यांनी यांच्या सहित अमित शहा यांनी देखील संबोधले आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी खासदारांची चांगलीच तोंडी परीक्षा घेतली. संसदेत मंत्री फेरवार ड्युटीला गैरहजर राहतात अशा मंत्र्यांची मला नावे द्या. मला सगळ्यांनाच वटणीवर आणायचे आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. … Read more

अमित शहा फक्त गृहमंत्री आहेत,देव नाहीत : असुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली |राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला अधिक अधिकार देणारे विधेयक काल संसदेत मांडण्यात आले. त्यावर माजी भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी खासदार सत्यपाल सिंह लोकसभेत बोलत होते. तेव्हा त्यांच्या भाषणाला हरकत घेत ओवेसी सभागृहात बोलण्यासाठी उठले तेव्हा अमित शहा यांनी ओवेसी यांना सुनावण्याचा प्रयत्न केला. या शाब्दिक चकमकीवर आता चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. अमित शहा यांनी मला … Read more

जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ द्या : अमित शहा

नवी दिल्ली |जम्मू कश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ द्या अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एका निवेदना द्वारे केली आहे. मागील आठवडयात अमित शहा यांनी काश्मीरचा दौरा करून तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर अमित शहा यांनी राष्ट्रपती राजवटीला आणखी मुदत वाढ द्यावी लागते आहे या बाबत निदान केले आहे. अमित शहा … Read more

आढळरावांचा पराभव ; ४ वेळा जि.प सदस्य म्हणून निवडून आलेल्या आशा बुचकेंची शिवसेनेतून हकालपट्टी

जुन्नर प्रतिनिधी | शिवाजीराव आढळराव पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराकडून हार पत्करावी लागली. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण शिवसेनेचे पदाधिकारी पक्षातून हाकलून देण्याचा सपाटाच शिवसेनेने सुरु केला आहे. २००२ पासून शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या आशा बुचके यांना पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवून शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आशा … Read more

चहाला सुध्दा २० रुपये लागतात २०० रुपयात कशी गुजराण होणार : नवनीत राणा

नवी दिल्ली | नवनीत राणा यांनी आज लोकसभेत आज निराधार पेन्शन योजनेवर भाष्य केले आहे. निराधार पेन्शन योजनेत केंद्र सरकार २०० रुपये तर राज्य सरकार ४०० रुपये मिसळून निराधार लोकांना ६०० रुपये देते आहे. मात्र आता महागाई अस्मानाला भिडली आहे. त्यामुळे ६०० रुपयांमध्ये गुजराण कशी होणार असा सवाल नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला केला आहे. नवनीत … Read more