Maharashtra krushi Din | केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणल्यात या योजना; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra krushi Din

Maharashtra krushi Din | शेती हा आपल्या भारतातील अनेक लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे आपल्या भारताची जवळपास 50% पेक्षा जास्त अर्थव्यवस्था ही शेती अवस्थेवर अवलंबून आहे. आज शेतकरी शेतात घाम गाळतो, कष्ट करतो, अन्न पिकवतो. त्यामुळे त्याच देशातील इतर लोक हे सुखाने चार घास खाऊ शकतात. तर शेतकऱ्यांनी बंड केला आणि शेती केली नाही तर … Read more