Budget 2024 : महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून छदामही मिळाला नाही, सरकारच्या मनात द्वेष आणि आकस
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकार कडून अनेक मोठमोठ्या घोषणा कऱण्यात आल्या आणि सर्वसामान्य जनतेला खुश करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी बिहार आणि आंध्रप्रदेश या २ राज्यांसाठी विशेष निधींची घोषणा केली, मात्र दुसरीकडे महाराष्ट्राचा साधं नावही घेतलं … Read more