…. म्हणून राम मंदिराच्या छतातून गळत आहे पाणी; निर्माण समितीच्या अध्यक्षांनी सांगितले खरे कारण

Ram temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. परंतु या मंदिराचे बांधकाम जुने होण्यापूर्वीच मंदिराच्या शेतातून पाणी गळत असल्याचा दावा मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Satyendra Das) यांनी केला होता. परंतु त्यांचा हाच दावा राम मंदिराच्या निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र (Nripendra Mishra) यांनी फेटाळून लावला आहे. … Read more