31 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये, धनंजय मुंडेंनी दिली माहिती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पिक विमा अर्ज भरण्याचे काम चालू होते. देशातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज भरलेले आहेत. 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. परंतु आता त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही तारीख वाढवून घेतली. तसेच आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे आता … Read more