काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? बसवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राऊतांचा मोदींना सवाल

Raut And Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रविवारी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात शिवखोडी येथे भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात बस दरीत कोसळली ज्यामुळे दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या इतर जखमी झालेल्या भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केली आहे. … Read more