अरविंद केजरीवाल पुन्हा तुरुंगात जाणार; जमिनाबाबत कोर्टाकडून दिलासा नाहीच

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना 2 जून रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागणार आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या अस्वस्थ प्रकृतीचा आणि वैद्यकीय चाचणीचा दाखला देत अंतरिम जामीन आणखी 7 दिवस वाढवण्याची विनंती केली होती. याचं याचिकेवर आज सुनावणी झाली. मात्र या सुनावणी … Read more