Samrudhi Expressway : समृद्धी महामार्गावरील ‘या’ बोगद्यामुळे इगतपुरी – कसारा अंतर केवळ 10 मिनिटांत कापणार

Samrudhi Expressway : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम वेगाने पूर्णत्वास येत आहे. त्यानंतर मुंबई – नागपूर एकूण 701 किमीचा हा महामार्ग पूर्णपणे खुला होईल, मुंबई ते नागपूर हे आंतर या महामार्गामुळे 7-8 तासात गाठता येणार आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गातल्या इगतपुरी ते आमने या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे … Read more