पावसाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास किंवा त्वचेच्या समस्या उद्भवतात? तर कडुलिंबाच्या पानाचे करा सेवन

lemon leaves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळ्याला सुरुवात झाली की जास्त आद्रतेमुळे त्वचा चिकट जाणवू लागते. तसेच याचं वातावरणामध्ये त्वचेवर फोड येणे, इन्फेक्शन होणे, अशाही समस्या उद्भवतात. इतकेच नव्हे तर सर्वात जास्त आजार हे पावसाळ्यामध्येच पसरतात. त्यामुळे या काळात स्वतःला निरोगी ठेवणे अत्यंत गरजेचे असते. अशावेळी कडुलिंबाचा (c) वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते. कडुलिंब आहारात घेतल्यामुळे त्वचेच्या आणि … Read more