Kalavantin Durg : मुंबईजवळील ‘या’ किल्ल्यावर रात्री जाण्यास सक्त मनाई; इथे भटकतात भयानक आत्मा

Kalavantin Durg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalavantin Durg) भारतात अनेक गड- किल्ले आहेत. ज्यांचे ऐतिहासिक सौंदर्य न्याहाळताना उरात अभिमानाची भावना निर्माण होते. अनेक पर्यटक असे गड किल्ले सर करत असतात. अशा पर्यटकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये मुंबई जवळील ‘प्रबळगड’चा समावेश आहे. अत्यंत सुंदर आणि लोभसवाणे दृश्य पाहायचे असेल तर एकदा गड सर करायला हवा असे अनेकजण सांगतात. मात्र त्याचवेळी असेही … Read more

Sahara Desert : निसर्गाचे चक्र फिरले आणि होत्याचे नव्हते झाले; ‘असे’ बनले जगातील सर्वात मोठे वाळवंट

Sahara Desert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sahara Desert) नजर जाईल तिथपर्यंत दूरवर पसरलेली वाळू, सर्वत्र उष्णतेच्या वाफा, सुकलेली झाडं आणि पाण्याचा एकही थेंब नाही.. ही कल्पनाच घाम काढते ना? असं हे वाळवंटाचं सत्य स्वरूप या जगात अस्थित्वात आहे. ते म्हणजे सहारा वाळवंट. आजपर्यंत निसर्गाच्या किमयेतून उत्पत्ती झालेल्या सुंदर दृश्यांविषयी फार वाचलं असाल, ऐकलं असाल. पण आज आपण याच … Read more

Sinauli Village : ‘तब्बल 8 कबरी, 106 मानवी सांगाडे अन्..’; जमिनीतील विचित्र हालचालींनी उलघडले मोठे रहस्य

Sinauli Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sinauli Village) जमिनीच्या पोटात अनेक रहस्य दडलेली असतात. यातील काही भयंकर तर काही अनेक प्रश्न निर्माण करणारी असतात. असच एक भयावह आणि थक्क करणारं सत्य उत्तर प्रदेशात अनेकांनी डोळ्यांनी पाहिलंय. यूपीतील एका गावात जमिनीतून विचित्र आवाज येत असल्याचे अनेक स्थायिकांनी सांगितले. सतत जमिनीच्या आतून कुणीतरी ठोठवतंय असा भास व्हायचा आणि म्हणून गावकऱ्यांनी … Read more

Strange Trees : हिरव्या झाडीत आढळतात ‘या’ विचित्र वनस्पती; पाहताच उडेल थरकाप

Strange Trees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strange Trees) निसर्ग ही अत्यंत सुंदर अशी दैवी देणगी आहे. ज्यामध्ये हवा, पाणी, झाडे, पशु, पक्षी आणि माणसांचा समावेश आहे. निसर्गाचा मानवी जीवनाशी विशिष्ट संबंध आहे. त्यामुळे निसर्गातील बऱ्याच गोष्टी आपल्याला कायम आकर्षून घेताना दिसतात. निसर्ग जितका सौम्य आणि सुंदर तितका नेत्रदीपक वाटतो. पण अशा या निसर्गात काही गोष्टी रहस्यमय आणि पाहताच … Read more

Kaliyur Village – दक्षिण भारतातील ‘हे’ गाव म्हणजे आचाऱ्यांचा बालेकिल्ला; इथले सगळेच पुरुष बनवतात चविष्ट जेवण

Kaliyur Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kaliyur Village) स्वयंपाक हि एक कला आहे. जी प्रत्येकाला अवगत असेलच असे नाही. पण ज्याला स्वयंपाक बनवणं जमलं त्याला एखाद्याच मन सहज जिंकता येत. ते म्हणतात ना, ‘दिल का रस्ता पेट से जाता है।’ अगदी तसंच. बहुतेक लोक असं मानतात कि, स्वयंपाक बनवणं हे काम स्त्रियांचं आहे. प्रत्येक घरात जेवण बनवण्याची किंवा … Read more