Travel Tips : पावसाळ्यात कुठेही फिरायला जा!! पण ‘इथे’ चुकूनही जाऊ नका; गेलात तर होईल पश्चाताप

Travel Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Travel Tips) सध्या राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरु आहे. गरमीने हैराण झालेले सगळेच पावसाच्या सरींमुळे सुखावले आहेत. न केवळ माणसे तर निसर्गातही पावसाच्या आगमनाचा आनंद दिसून येतोय. पाऊस आला की, सगळीकडे वातावरण आल्हाददायी होऊन जातं. हवेत थंडावा राहतो आणि सगळीकडे हिरवाई होते. त्यामुळे पावसाळ्यात बरेच … Read more

Char Dham Yatra : चार धामला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; तर होईल यात्रा सुफळ संपूर्ण

Char Dham Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Char dham Yatra) हिंदू धर्मात चार धाम यात्रेला विशेष महत्व आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी, असे म्हणतात. मनाला अद्भुत समाधान देणाऱ्या या चारधाम यात्रेला यंदा १० मेपासून सुरुवात झाली आहे. चार धाम म्हणजे काय तर चार मंदिरे. ज्यामध्ये यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या देवस्थानांचा समावेश आहे. ही यात्रा … Read more