टी-20 वर भारताची मोहर, १-२ने मालिका जिंकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली : इंग्लन सोबत सुरू असलेली टी 20 सामना मालिका भारताने जिंकली आहे. आज मालिकेतील शेवटचा सामना होता. तिसरा सामना शेवटचा आणि निर्णायक ठरला आहे. दुसऱ्या सामन्यापर्यंत १ – १ ने लढत बरोबरीवर होती. इंग्लंड ने ठेवलेल्या १९९ धवांच्या लक्षात भारतीय संघाने १८ ओव्हर आणि चार चेंडूने भेदले. या सामन्यामध्ये भारताने तीन विकेट गमावल्या तसेच रोहित शर्माची ५६ चेंडूत शतकाची खेळी उत्कंठा वर्धक ठरली.

Leave a Comment