मुंबईहुन पुण्याला सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : मुसळधार पाऊसाने मुंबईतील जनजीवण विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेका पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. आज सलग पाचव्या दिवशीही जोरदार पाऊस बरसला आहे. पावसाच्या बरसण्याने मुंबईच्या सखल भागासह रेल्वे ट्रकवरही पाणी साचले आहे. तसेच दादर, हिंद माता परिसर, शीव परिसर या मुंबईच्या भागात तळ्याच्या स्वरूपात रस्ते बघाला मिळत आहेत. यापार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरून पुण्याला सुटणाऱ्या सर्व गाड्या आज रद्द करत असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे.

Leave a Comment