कृषी क्षेत्रामुळे सरकारला जीडीपी मध्ये थोडासा दिलासा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने  जाहीर केलेल्या आकडेवारीने संबंध देशात जीडीपी च्या घसरणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जूनमध्ये संपलेल्या पहिल्या  तिमाहीत  सकल राष्ट्रीय उत्पन्न हे -२३% ने  घटले  आहे. स्वातंत्र्यानंतर  पहिल्यांदाच जीडीपीमध्ये  एवढी घट  नोंदवण्यात आली आहे. सगळी क्षेत्रे कोलमडत असताना कृषी क्षेत्रात मात्र ३.४% वाढ  झाल्यामुळे मोदी सरकारला थोडासा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे … Read more

वांग्याचे सदाहरित वाण उत्पादन देईल ४४० ते ४८० क्विंटल उत्पादन               

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उंच ठिकाणावरील काही क्षेत्रे सोडता  देशात अनेक ठिकाणी भाज्यांमध्ये वांग्याच्या सदाहरित वाणाचे पीक घेतले जाते. या शेतीमध्ये प्रगत वाणाची भूमिका महत्वपूर्ण असते. ज्याच्या साहाय्याने वर्षभर याची शेती करता येउ शकते. ज्यामुळे चवही बदलत नाही आणि उत्पादनही चांगले मिळते. या वाणाचे संशोधन बिहार कृषी विश्वविद्यालय यांनी २०१९ मध्ये केले होते. या वाणाची हिवाळ्यासोबत उन्हाळ्यातही शेती … Read more

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

‘हॅलो कृषी’ या शेतीविषयक वेबपोर्टलचा लोकार्पण सोहळा राजू शेट्टींच्या हस्ते संपन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतीविषयक प्रश्नांच्या बातमीदारीसाठी ‘हॅलो कृषी’ या नवीन वेबपोर्टलचं लोकार्पण २२ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या लोकार्पण सोहळ्याला डेलीहंट माध्यम समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र मुंजाळ यांचीही उपस्थिती होती. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या मुलांनी करायचं काय? या विषयावर राजू … Read more

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होणार? श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हेंचे केंद्र सरकारला निवेदन

नवी दिल्ली । महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले … Read more

केंद्रीय पथकाने फक्त ६ तासात आटोपला सोयाबीन पीक नुकसान पाहणी दौरा; शेतकरी संतप्त

अमरावती । विदर्भातील बऱ्याच भागात खोड कीडीमुळे आणि इतर अनेक रोगामुळे लाखो हेक्टर वरील सोयाबीन खराब झाले आहे. याचा फटका अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीकाला बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ३ दिवसांपूर्वी खास दिल्लीवरून अमरावती जिल्ह्यात आलेले होते. मात्र, या केंद्रीय पथकाने केवळ ६ तासांतच ६ तालुक्यातील शेतात … Read more

शेतकऱ्याची कमाल !! सेंद्रिय शेतीतून केले कोथिंबीरीचे विक्रमी उत्पादन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद असल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.  आर्थिक चलन बंद असल्याने अर्थव्यवस्था डबघाईस येत आहे, दरम्यान कृषी क्षेत्राचे कामकाज चालू असल्याने अर्थव्यवस्थेला थोडा तरी आधार मिळाला आहे. देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा मोठा हिस्सा आहे. कोरोनासारख्या अस्मानी संकटामुळे नोकरदार वर्गाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु शेती करणारे किंवा … Read more

प्रेरणादायी !! केवळ जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ‘हा’ तरुण झाला ८० एकरचा मालक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बदलत्या काळात गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकरी कुटुंबातील तरुण शेतीपासून दुरावत आहेतच मात्र इतर तरुणही शेतीकडे वळण्यास तयार नाहीत. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याची मानसिकता निर्माण झाली आहे. कुटुंबापासूनच तरुणांना शेतीसाठी नकार दिला जातो. मात्र आता यामध्ये बदल होतो आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रयोगांमुळे आता शेतीतही अनेक तरुण उतरत आहेत. पुणे जिल्ह्यातील … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: 3.71 कोटी शेतकर्‍यांना मिळाले 12 हजार रुपये, कारणे जाणून घ्या

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र । कृषी विधेयक (Agriculture Bill-2020) च्याबाबतीत विरोधक आणि काही शेतकरी संघटना मोदी सरकारला शेतकरीविरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे खरे आहे की, कोणतेही मध्यस्थ न देता शेतीला थेट आधार देणारे हे शेतकर्‍यांच्या हातचे पहिले सरकार आहे. देशातील 3 कोटी 71 लाख शेतकरी असून त्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत … Read more

ट्रॅक्टर डिजिटल सेवा ठरणार देशातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। “उबेरिझेशन मॉडेल” चा भारतातील लहान शेतकऱ्यांना या सेवेचा भरपूर फायदा होणार आहे. या मॉडेलचे मुख्य उद्देश हे आहे कि भारतात बरेच शेतकरी ट्रॅक्टर सेवेपासून वंचित आहेत, याची बरीच कारणे आहेत.  बऱ्याच वेळेला ही सेवा त्यांना पुरवडणारी नसते ,पण या मॉडेलद्वारे शेतकरी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस आणि ट्रॅक्टरच्या विक्रीच्या वृत्तामुळे … Read more