ऊस हंगामाच्या तोंडावर कारखान्यांचे गाळप परवाने पेंडिंग

सांगली प्रतिनिधी | प्रलंबित ‘एफआरपी’ तसेच सरकारी देणी देण्यास विलंब या कारणांसहित साखर आयुक्त कार्यालयाने कोल्हापूर विभागातील १८ कारखान्यांचे गाळप परवाने आज अखेर पेंडिंग ठेवले आहेत. साखर हंगाम तोंडावर असताना परवाने पेंडिंग ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेंडिंग ठेवलेल्या कारखान्यांना १३ नोव्हेंबरला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली आहे. पेंडिंग ठेवलेल्या साखर कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील … Read more

राज्यभरातील नागरिकांना कांदा रडवणार…! विविध शहरांमध्ये कांदा ८० च्या पार

HELLO महाराष्ट्र | अवकाळी पावसामुळे राज्यात आणि देशात इतरत्रही अनेक पिकांचे नुकसान झालं आहे. कांद्याच्या पिकांवरही पावसाने पाणी फेरल्याने सध्या त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात अनेक शहरांत कांद्याचे भाव ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. मंगळवारी विविध शहरांमध्ये कांद्याचे भाव ६० ते ८० रुपये किलो होते. येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव कमी होतील असा सरकारचा … Read more

‘ई-नाम’ ची अंमलबजावणी केव्हा? शेतकऱ्यांचा शासनाला सवाल

शेतमालाची देशभरातील आवक कळावी. सोबतच सर्व बाजार समित्या एकमेकांशी जोडल्या जाऊन एकच राष्ट्रीय बाजार निर्माण व्हावा. व्यापाऱ्यांना राज्याबाहेरील शेतमालाची ऑनलाईन व्यवहाराद्वारे खरेदी करता यावी. या उद्देशाने केंद्र सरकारने ‘ई-नाम’ ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणली. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत योजना कार्यान्वित झालीये. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी अजूनही झाली नाही. त्यामुळं योजनेची अंमलबजावणी केव्हा होणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

बुलडाणा जिल्हयात ऐन सणासुदीला मुसळधार पावसामुळे झेंडू फुलाचे मोठे नुकसान

लडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सुल्तानपुर, रायगाव, गांधारी, लोणारसह बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. या पावसान शेतकऱ्यांच्या शेतातील झेंडूच्या फुलांसोबत विविध पिकांची नासाडी झाली आहे.

धक्कादायक ! २४ तासात ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बुलडाणा प्रतिनिधी| बुलडाणा जिल्ह्यातील धाड या गाव शिवारात कर्जबाजारीपणाला कंटाळून  ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्या आहेत. गेल्या २४ तासांच्या अवधीत शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात एकीकडे निवडणुकीची रणधूमाळी सुरु झाली आहे. तेव्हा निवडणुकांवर लाखो रुपये खर्च केल्या जात असताना दुसरीकडे आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत असल्याच चित्र सध्या जिल्हयात दिसत … Read more

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात कळवण येथील शेतकरी आक्रमक

नाशिक प्रतिनिधी। केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी जाहीर केल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असुन निर्यातबंदी तत्काळ हटवावी या मागणीसाठी सतंप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज कळवण येथे रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. सध्या कांद्याला चांगला भाव असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात सोमवारी सकाळी … Read more

भव्य शक्तिप्रदर्शन करत शंकरराव गडाखांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदार संघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

परभणीत जिल्ह्यात नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार

परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून ऑक्टोबर महिन्यांमधील 21 तारखेला संपूर्ण राज्यांमध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे. पण मागील पंचवार्षिक मध्ये गावागावात जाऊन पाच वर्षात गाव व तालुक्‍याचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्याचे आश्वासन नेतेमंडळींनी दिले होते. सदरील आश्वासने हवेतच विरले गेल्याने , पाच वर्षानंतर विकासापासून दूर राहिल्याची भावना निर्माण झाल्याने जिल्ह्यातील … Read more

पुणे परिसरात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग

पुणे प्रतिनिधी। पुणे शहरात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून गेल्या तीन तासांपासून पुणे शहर व अन्य उपनगरांमध्ये देखिल मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार कोसळणाऱ्या सरींमुळे शहरात अनेक भागात रस्त्यांवर पाणी वाहत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भासह मराठवाड्यात सर्वदूर पावसाचे अंदाज असून अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात … Read more