कॅश क्रॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची करा लागवड आणि मिळावा चांगला नफा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : औषधी वनस्पती आश्वागंधाचे अनेक उपयोग आहेत. या पिकाची शेती करून खर्चपेक्षा आधीक उत्पन्न शेतकरी मिळवू शकतात म्हणूनच या पिकाला ‘ ‘कॅश क्रॉप’ म्हणून देखील ओळखले जाते. अश्वगंधा फळाच्या बिया, पाने, साल, देठ व मुळे विकली जातात व यास चांगली किंमतही मिळते. अश्वगंधाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारही योजना राबवित आहे. आश्वागंधा लागवडीसाठी या … Read more

कृष्णा कारखान्यांच्या सत्ताधाऱ्यांविरोधात घाटावर रान पेटले! सभासदांकडून अक्रियाशील यादीची होळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी गटाने कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील 1 हजार 193 सभासदांना अक्रियाशील ठरवल्याने घाटमाथ्यावर संतापाची लाट उसळली आहे. वांगी या गावात सभासदांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करत सभासद यादीची होळी केली आहे. सभासदांना अक्रियाशील ठरवण्याचा विषय घाटमाथ्यावर चांगलाच गाजत आहे. त्याचे पडसाद घाटावरच्या इतर गावातही उमटतील, अशी शक्यता … Read more

एका एकरात दोन लाखांची कमाई! तुम्हीही करु शकता ही शेती; जाणुन घ्या लागवड पद्धत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतातील शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान आत्मसात करत नवनवीन शेतीमध्ये प्रयोग करताना दिसत आहेत. एका शेतकऱ्याने एक एकर मध्ये गवती चहा चहा पिकाचे उत्पादन घेत तब्बल दोन लाखांची कमाई केली आहे. मेहनत कमी उत्पन्न जास्त -गवती चहामध्ये लिंट्रासचं प्रमाण 80 ते 90 टक्के असतं. – गवती चहाची शेती … Read more

आल्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत ः टनाला हजार रूपये दर

सातारा | आले या पिकाला पाच टनांला पाच ते सहा हजार रूपये दर मिळत असल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत. एका गाडीला पाच ते सहा हजार रूपये दराने विक्री करावी लागत आहे. या दरातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षभर केलेली भांडवली गुंतवणूकही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सातारा जिल्ह्यात सातारी व औरंगाबादी आल्याची लागण मागील … Read more

Pm Kisan: पंतप्रधान किसान निधीसंदर्भात काही अडचण आल्यास ‘या’ क्रमांकावर करा कॉल, त्वरित तोडगा निघू शकेल

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली । जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm Kisan Samman Nidhi) मध्ये रजिस्ट्रेशन केले आहे आणि तरीही तुमचे पैसे आलेले नाहीत किंवा तुम्हाला काही अडचण आली असेल, तर आता तुम्हाला कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही. केंद्र सरकारने त्यासाठी लँडलाईन नंबर आणि मेल आयडी जारी केले आहेत, या नंबरवर कॉल करून आपण आपली समस्या … Read more

सहकार पॅनेलच्या ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ पुस्तिकेचे उत्साहात प्रकाशन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा कारखान्यात जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या सत्ताधारी संचालक मंडळाने गेल्या ५ वर्षात सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची व धोरणांची सविस्तर माहिती देणारी ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ५ वर्षातील विकासकार्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन राजारामबापू दूध संघाचे माजी उपाध्यक्ष प्रल्हादराव पवार यांच्या … Read more

#PM Kisan : ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात नाही येणार पंतप्रधान किसान योजनेचे पैसे, पटापट चेक करा ‘ही’ लिस्ट

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या वतीने लवकरच प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत या योजनेचा आठवा हप्ता बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतील, अशी अपेक्षा आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे 3 हप्त्यात दिले जातात. या महिन्याच्या अखेरीस 20 ते 25 तारखे … Read more

गावात राहून व्यवसाय करायचा विचार करताय? ‘या’ प्रकल्पासाठी सरकार देतंय 3.75 लाख रुपयांचं अनुदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक जण नोकरीधंद्यासाठी आपलं गाव सोडून शहरांमध्ये स्थलांतरित होतात. मात्र रोजगाराच्या संधी केवळ शहरांमध्ये नाही तर तुमच्या खेड्यातही तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायाबरोबरच चांगला नफा देखील मिळवू शकता. शेती क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी मोदी सरकारने ‘मृदा आरोग्य कार्ड योजना’ (Soil Health Card Scheme) आणली आहे. याद्वारे शेतीसह तुमच्या गावातच … Read more

मुसळधार पावसात अंगावर वीज पडून युवा शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

सातारा | आखेगणी (ता. जावळी) येथे मुसळधार पावसात अंगावर वीज पडून ज्ञानेश्‍वर गावडे (वय 35) या युवा शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, की आखेगणी येथे सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. या वेळी विजांचा कडकडाट झाला. ज्ञानेश्‍वर तुकाराम गावडे हा युवक घराच्या जवळच असणारी गवताची गंज भिजू नये, म्हणून त्याच्यावर … Read more

खातांच्या किमतीमध्ये दरवाढ नाही ते पत्र शेतकऱ्यांसाठी नाही कार्यालयासाठी…

नवी दिल्ली | वृत्तसंस्था काही खत उत्पादक कंपन्यांनी दरवाढ केल्याच्या बातम्या विविध माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर केंद्र शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री मनसूख मंडाविया यांनी खत उत्पादक यांच्यासोबत सोबत बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ‘सध्याच्या स्थितीत कोणत्याही रासायनिक खताच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’. का … Read more