टीम इंडीया सोबतच्या त्या फोटोवर अनुष्काचे स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | विराट कोहली आणि अनुष्का शर्मा याचे एकत्रीत फोटोज सोशल मिडियावर चांगलेच डिमांध घातात हे आपल्याला ठावूकच आहे. टीम इंडिया सोबतचा अनुष्का शर्माचा असाच एक फोटो बीसीसीआय ने सोशल मिडियावर टाकला होता. मात्र नेटकरांनी त्यावरुन अनुष्काला ट्रोल केले होते. आता त्यावर अनुष्काने आपली बाजू मांडली आहे.

इतर महत्वाचे लेख  –

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

जॅकलिन बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हालाही धक्का बसेल

‘मी ट्रोल्स ला प्रत्युत्तर देत नाही. ज्यांना यावर सफाई देणे गरजेचे होते त्यांनी यावर सफाई दिली आहे’ असे उत्तर देत ‘जे काही तिथे झाले ते सगळं नियमांना धरुन होते’ असे म्हणुन अनुष्काने आपली बाजू मांडली आहे. हा जास्त मोठा मुद्दा असल्याचे मला वाटत नाही असेही तिने यावेळी म्हटले आहे.

दरम्यान बीसीसीआय ने ही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून ‘टीम इंडीयाच्या सर्व खेळाडूंना आम्ही सहकुटुंब स्नेहभोजनास बोलावले होते. तेव्हा तिथे कोणताही नियमबाह्य प्रकार घडलेला नसून सर्व काही नियमातूनच होत आहे’ असे म्हटले आहे.

इतर महत्वाचे लेख  –

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

या पाच गोष्टी केल्यावर मुली होतात इम्प्रेस

 

Leave a Comment