वेगाने वजन कमी कारण्यासाठी घ्या लेमन टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेकांना वजन कमी करणे हि त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असते. वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे उपाय करत असतात. त्यामध्ये अनेक बाहेरच्या औषधी प्रॉडक्ट चा पण समावेश करतात. पण कधी कधी याचा परिणाम आरोग्यावर होतो. तर कधी त्याच्यापासून अनेक तोटे सुद्धा निर्माण होतात. खूप वेळा आपले शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा करायला हवा. असे म्हंटल जात. त्याच पद्धतीने आपल्या आहारात सुद्धा अनेक बदल करायला हवेत. अनेक वेळा सकाळी सकाळी अनेकांना चहा पिण्याची खूप सवय असते. त्या वेळी जर तुम्ही कोरा चहा किंवा लेमन चहा पिला तर त्याचे अनेक फायदे शरीरासाठी असणार आहे. त्याचे फायदे आज आपण पाहणार आहोत.

लेमन टी चे असणारे फायदे

आपल्याला माहित आहे कि, लिंबामध्ये जास्त व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीरातून चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. तसेच तुमच्या शरीरातले वजन दिवसेंदिवस वाढत असेल तर त्यासाठी लेमन टी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी काही प्रमाणात तरी घायला पाहिजे. लेमन टी मुले वजन कमी होते. दररोज घेताना पोटात काही नसताना हे पेय घ्यावे.

एशियन जर्नल ऑफ होम सायन्स च्या संशोधनानुसार व्हिटॅमिन सी हे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करते. व्हिटॅमिन सी हे चरबी ला बर्न करण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन सी च्या रूपाने मिळणाऱ्या लिंबूमधून ऑक्सिडेशन चे प्रमाण जास्त असते. अनेक वेळा डॉक्टर सुद्धा स्वतः लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. तसेच सकाळच्या वेळेत लेमन टी घेतलं पाहिजे.
पाण्यात या गोष्टी मिसळून अंघोळ केल्याने शरीरासाठी होतो हा फायदा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अंघोळ करताना आपण नेहमी अश्या कोणत्या गोष्टी वापरात नाही. आयुर्वेदाच्या दृष्टीने जर आंघॊळ करताना काही घरगुती वस्तू वापरल्या तर त्याचा फायदा हा आपल्याला जास्त प्रमाणात होतो. अनेक त्वचेचे आजार हे दररोज अंघोळ केल्याने कमी होतात. आपली अंगाची त्वचा हा स्वच्छ नसेल तर अनेक वेळा आपल्याला पुरळ येणे, अंगाला खाज सुटणे अश्या अनेक गोष्टींपासून आपला बचाव होतो. दररोज अंघोळ केल्याने आपले मन प्रसन्न राहते. तसेच शरीरात असणारा थकवा दूर होण्यास मदत होते. कोणत्या वस्तूंचा वापर हा अंघोळ करताना करावा. हे जाणून घेऊया .

तुरटी आणि मोठे मीठ

गरम पाण्यात काही प्रमाणात तुरटी चे खडे आणि मीठ याचे काही खडे टाकावेत. त्यानंतर हे मिश्रण पूर्ण झाल्यानंतर ते पाणी अंघोळीसाठी वापरावे. हे पाणी जर अंघोळ साठी वापरले तर तुमचे रक्तभिसरण क्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. या पाण्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो. आणि स्नायू मजबूत होतात.

बेकिंग सोडा

दररोज अंघोळ करण्यापूर्वी एक चमचा बेकिंग सोडा टाका. अंघोळ करण्यापूर्वी पाच मिनिटे हे तसेच पाण्यात टाकून ठेवा. त्याने शरीरातील विषारी टॉक्सिन दूर होण्यास मदत होते.

ग्रीन टी

ग्रीन टी हा पिण्यासाठी चांगला नाही तर त्याने अंघोळ करण्यासाठी सुद्धा चांगली आहे. ग्रीन टी पिल्याने आपल्या शरीरातील वजन कमी करण्यासाठी मदत होते. तसेच ग्रीन टी चा वापर जर अंघोळीच्या पाण्यात वापर केला तर अँटिऑक्सिडंट हा गुणधर्म असतो. त्यामुळे शरीराची रॊगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

कडुलिंबाची पाने

अंघोळीच्या पाण्यात जर कडुलिंबाचे काही पाने वापरली तर आपले स्नायू बळकट होतात. तसेच इतर रोगांपासून आपला बचाव होतो.आपली हाडे बळकट होतात. कडुलिंबाच्या पानात अनेक आयुर्वेदिक घटक आहेत. हि पाने अनेक वेगवेगळ्या आजरांवर गुणकारी ठरतात.

कपूर

अंघोळीच्या पाण्यात जर कपूर टाकून स्नान केले तर डोकेदुखीचा आजार हा पूर्णतः नष्ट होतो. मळमळ होणे या आजरापासून सुटका मिळू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment