केंद्राची मोठी घोषणा! येत्या दोन वर्षात भारताला टोल प्लाझा मुक्त करण्यात येईल, सरकार कसा वसूल करेल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरात वाहनांच्या मुक्त वाहतुकीसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, येत्या दोन वर्षात भारताला टोल प्लाझा मुक्त करण्यात येईल. यासाठी सरकारने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, येत्या दोन वर्षात वाहनांचा टोल फक्त तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातूनच वजा केला जाईल.

ASSOCHAM बरोबर बैठक
असोचॅम फाउंडेशन वीक कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, रशियन सरकारच्या मदतीने आम्ही लवकरच यासाठीच्या जीपीएस प्रणालीला अंतिम रूप देऊ, त्यानंतर दोन वर्षांत भारत पूर्णपणे टोलमुक्त होईल.

यावेळी, देशातील सर्व व्यावसायिक वाहने ट्रॅकिंग सिस्टमसह सुसज्ज आहेत. त्याचबरोबर सर्व जुन्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टम तंत्रज्ञान बसविण्यासाठी सरकार वेगाने काम करेल.

https://t.co/XKGXE1eHZr?amp=1

https://t.co/J3N3T1Bjx7?amp=1

https://t.co/XJyQ1G1ZFp?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment