सांगली हादरलं ! दोन्ही मुली झाल्यामुळे नवऱ्याने बायकोसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – आपला देश कितीही पुढे गेला असला तरी तरीसुद्धा आज काही ठिकाणी मुलगा आणि मुलीमध्ये भेद केला जातो. काही लोक आजही मुलींचा जन्म झाल्यानंतर नाखुश होतात. अशातच महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने दोन्ही मुली झाल्या म्हणून विवाहित महिलेला विहिरीत ढकलून दिले (husband killed her wife) आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील कोळी मळा या परिसरात हि धक्कादायक घटना (husband killed her wife) घडली आहे. यामध्ये दोन्ही मुलीच झाल्याच्या कारणातून पतीने तिला विहिरीत ढकलून देऊन तिची हत्या (husband killed her wife) केली आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली आहे. राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत असे मृत महिलेचे (husband killed her wife) नाव आहे.

या प्रकरणी मृत विवाहित महिलेचे नातेवाईक मिलिंद नानासाहेब सावंत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजनंदिनीला पहिल्या दोन्ही मुली झाल्या. त्याचा राग कौस्तुभच्या मनात होता. याच रागातून त्याने राजनंदिनीला विहिरीत ढकलून तिची हत्या (husband killed her wife) केली.

हे पण वाचा :
नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; JCBच्या साहाय्याने नागरिकांचे रेस्क्यू
विचारांचा वारसा परफेक्ट ‘क्लिक’; राज ठाकरे- एकनाथ शिंदें भेटीवर मनसेचं सूचक ट्विट
Facebook वरील पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करावी ???
चोरी करून स्विच ऑफ केलेल्या फोनचे ‘या’ App द्वारे कळेल लोकेशन
5 सप्टेंबरपर्यंत मिळणार PM Kisan योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे !!!