बारावीचं शिक्षण महाराष्ट्रात झालं असेल तरच मिळणार वैद्यकीय शाखेला प्रवेश

0
30
Thumbnail 1532677872028
Thumbnail 1532677872028
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | वैद्यकिय शाखेला प्रवेश घेण्याकरता आता विद्यार्थी महाराष्ट्रातच बारावी पास असण्याची अट घालण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालयात वैद्यकीय शाखेला प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्याचे करावी बारावीचे शिक्षण राज्यातच पुर्ण होणे गरजेचे असल्याची नोटीस राज्य सरकारने मागे काढली होती. परंतू शासनाच्या या नियमाला काही पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने त्यावर स्टे आणण्यात आला होता. आज न्यायालयाने त्यासंदर्भात निकाल दिला आहे. सुनावनी मधे राज्य सरकारने केलेल्या नियमाची उच्च न्यायालयाने पाठराखण केली आहे.
वैद्यकीय शिक्षण प्रवेशा संदर्भात ७०/३० चा वाद सुरू असतानाच उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात विधान परिषदेत वैद्यकीय शिक्षण प्रवेशावर वादळी चर्चा झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here