आयुष्यात एकदा तरी पंढरी वारी करावी, नरेंद्र मोदींचे मन की बात मधून आवाहन

0
38
Thumbnail 1532849265444
Thumbnail 1532849265444
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात पंढरीच्या वारीवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना हे आवाहन केले आहे. पंधरा दिवस अगोदोर पाई चालत जाऊन लोक चैतन्य परमात्मा विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि वेगळीच अनुभूती मिळवतात. जेव्हा जेव्हा तुम्ही विठ्ठलाचे दर्शन घ्याल तेव्हा तुम्हाला वेगळी अनुभूती येईल असे पंतप्रधान म्हणाले.
मोदींनी पंढरीच्या वारी बद्दल केलेला उल्लेखाने तमाम मराठी जणांनी आनंद व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींनी मागे ही अनेक वेळा विठ्ठला बद्दल उल्लेख केला आहे.२०१३ साली लोकसभेच्या निवडणुकीचा शंख फुंकण्यासाठी पुण्यात आल्यावर पालखी सोहळा सुरू होता त्यावेळी ही त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here