लोकशाहीचे सुदृढीकरण महत्वाचे- सरन्यायाधीश

0
37
IMG WA
IMG WA
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | अमित येवले

डॉ. पतंगराव कदम स्मृती प्रबोधन व्याख्यानमाला व पुणे लॉ सेंटर विस्तारित कक्षाचे आणि आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचे आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, लोकशाही संकल्पना कोसळली तर कायद्याचे राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही’, त्यामुळे लोकशाही ही सुदृढ केली पाहिजे.

संविधानाने दिलेले अधिकार व हक्क लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहेत आणि सामाजिक न्यायाच्या पायावरच लोकशाही उभी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय खानविलकर, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती अजय खानविलकर, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here