मुख्यमंत्री पदाबाबत रामदास आठवले यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मंबई प्रतिनिधी | येत्या विधानसभेत ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. तसेच भाजप पक्षालाच जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे यांची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही. जागावाटपात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं, त्यासाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल असे ही ते म्हणाले.

उल्हासनगरच्या गोलमैदानात आज आठवले यांनी सभा होती.त्या वेळी सभास्थानी १०नंतर आलेल्या आठवल्यानी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा उल्लंघन करून १० वाजून २० मिनिटांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर भाषण केले.यावेळी पोलिसांनी आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं ! ११ सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

सेना भाजपच्या मेगा भरतीमुळे युतीच्या जागावाटपात आला आहे हा नवा सस्पेन्स

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

एकादशीला यान सोडल्यानेच अमेरिकेची मोहीम यशस्वी – संभाजी भिडे

काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही या बाबत प्रकाश आंबेडकरांनी केले अंतिम विधान

Leave a Comment