रवी राणा यांनी राजदंड पळवला, कोणत्याही स्टंटबाजीला थारा दिला जाणार नाही- भास्कर जाधव यांनी ठणकावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण होता. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं होत.

दरम्यान आज दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला सुरुवात होताच भाजप आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवला. या घटनेनंतर तालिका अध्यक्ष यांनी संताप व्यक्त करत सभागृहाचे कामकाज थांबणार नाही, कोणत्याही स्टंटबाजीला थारा दिला जाणार नाही असे ठणकावून सांगितले.

Leave a Comment