म्हणुन सर्वोच्च न्यायालयाने केले ठाकरे सरकारचे कौतुक

वृत्तसंस्था। एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्ताची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने रुग्णांना मिळणाऱ्या उपचारासंबंधी सुनावणी घेतली आहे. दिल्लीमधील एका रुग्णालयात ढिसाळ कारभार सुरु असल्याचे एका वृत्तवाहिनीने निदर्शनास आणून दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर परिस्थितीचे रुग्णालयांनी उत्तर दिले पाहिजे असे म्हंटले आहे. दिल्लीसोबत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारलाही नोटीस बजावली आहे. मात्र मुंबईत दरदिवशी होणाऱ्या तपासण्यांचे कौतुकही त्यांनी … Read more

संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी नागरिकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या हे चिंतेचे कारण बनली आहे. त्याबरोबर राज्यातील अफवाचे पीक देखील एक गंभीर विषय बनला आहे. मध्यंतरी एकदा मुख्यमंत्री गरज पडली तर पुन्हा संचारबंदी जाहीर करावी लागेल असे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा विपर्यास करीत काहींनी पुन्हा संचारबंदीच्या अफवा पसरवल्या आहेत.  याबद्दल खुलासा करत अद्याप पुन्हा संचारबंदी जाहीर केलेली नाही असे … Read more

राज्यात आज सर्वाधिक ३ हजार ६०७ कोरोनाग्रस्तांची वाढ; एकुण रुग्णसंख्या ९७, ६४८

वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेच आहे. आता ही संख्या १ लाखाच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. जर अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर लवकरच आपण लाखांच्या घरात जाऊन बसणार आहोत. आज दिवसभरात राज्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. हे चित्र राज्यासाठी खूप चिंताजनक आहे. एका दिवसात राज्यभरात ३६०७ रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच … Read more

अंतिम वर्षाच्या परिक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना १ कोटीचे विमा कवच द्यावे; महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे राज्यपालांना पत्र

मुंबई । महाराष्ट्र सरकारने अंतिम वर्षातील विद्यर्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून त्यांनी हा निर्णय घेतला होता. यामुळे विद्यार्थीवर्गाला दिलासा मिळाला होता. मात्र राज्याचे राज्यपाल भारतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयावर आक्षेप घेत परीक्षा घेण्यास सांगितले आहे. यावर आता महाराष्ट्र पदवीधर संघटनेने राज्यपालांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत. अंतिम … Read more

महाविद्यालयांची वार्षिक फी माफ करावी; जनता दल (सेक्युलर) ची मागणी

मुंबई । कोरोना संकटामुळे राज्यातील महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अद्याप महाविद्यालये सुरु होण्याचीही शक्यता दिसत नाही आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी निराशेत आहेत. याला अनुसरून जनता दल (सेक्युलर) विद्यार्थी संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून महाविद्यालयांची वार्षिक फी माफ करण्याची मागणी केली आहे. महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यात … Read more

अन्यथा..पुन्हा एकदा लॉकडाऊन कठोरपणे लागू करावा लागेल; मुख्यमंत्री ठाकरेंचा कडक इशारा

मुंबई । लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर अचानक रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे निमय मोडून गर्दी केली जात असल्याचे चित्र मुंबईसह अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यावर चिंता व्यक्त करतानाच लोकांनी गर्दी टाळली नाही तर नाईलाजाने पुन्हा एकदा कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा कडक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात लॉकडाऊनचा पाचवा … Read more

बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्राँग करा – पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अडीच तीन महिने देशात कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. देशातील रुग्णसंख्या वाढते आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राने ८८ हजारचा आकडा पार केला आहे. मात्र संचारबंदीमुळे सर्वत्र अर्थव्यवस्था ही  कोलमडली आहे. अशा परिस्थितीत आता अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी काम करावे लागणार आहे. मात्र अद्याप नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना … Read more

दिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडेपाच लाख रुग्ण होतील – मनीष सिसोदिया 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. देशाची राजधानी दिल्ली येथील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात वाढते आहे. आता उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत दिल्लीत साडेपाच लाख रुग्णसंख्या होण्याची शक्यता वर्तविली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आकडा सांगितला. एकूणच या आकड्यावरून दिल्लीतील स्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिल्लीत … Read more

विद्यार्थी संघटनांची राज्यपालांकडे भेटीची मागणी; भाजपाच्या प्रत्येक नेत्याला भेटणारे राज्यपाल विद्यार्थ्यांना भेटणार का?

पुणे | राज्यात करोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने शेवटच्या वर्षांच्या परीक्षा सोडून बाकी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यात भर टाकून राज्य सरकारने शेवटच्या वर्षाच्याही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत रद्द केल्या. मात्र या निर्णयाला राज्यपालांनी मान्यता न देता शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागतील असे सरकारला पत्र लिहून कळविले आहे. … Read more

सरकारच्या नावाखाली महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे – राजनाथ सिंह 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्रातील राजकारण देशभरात गाजते आहे. रोज नव्याने एकमेकांवर आरोप केले जातात त्याला उत्तरे दिली जातात. पुन्हा त्यावर काहीतरी विधाने केली जातात. आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील यावर आता टीका केली आहे. ते म्हणाले “महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे.” भाजपच्या … Read more