म्हणुन सर्वोच्च न्यायालयाने केले ठाकरे सरकारचे कौतुक

वृत्तसंस्था। एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्ताची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने रुग्णांना मिळणाऱ्या उपचारासंबंधी सुनावणी घेतली आहे. दिल्लीमधील एका रुग्णालयात ढिसाळ कारभार सुरु असल्याचे एका वृत्तवाहिनीने निदर्शनास आणून दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर परिस्थितीचे रुग्णालयांनी उत्तर दिले पाहिजे असे म्हंटले आहे. दिल्लीसोबत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारलाही नोटीस बजावली आहे. मात्र मुंबईत दरदिवशी होणाऱ्या तपासण्यांचे कौतुकही त्यांनी … Read more

दिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडेपाच लाख रुग्ण होतील – मनीष सिसोदिया 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. देशाची राजधानी दिल्ली येथील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात वाढते आहे. आता उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत दिल्लीत साडेपाच लाख रुग्णसंख्या होण्याची शक्यता वर्तविली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आकडा सांगितला. एकूणच या आकड्यावरून दिल्लीतील स्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिल्लीत … Read more

अरविंद केजरीवाल आयसोलेशनमध्ये, कोरोना चाचणी होणार

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कालपासून बारीक ताप आणि घशात खवखव होतेय. यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांनी बोलावलेल्या सर्व सर्व बैठका काल दुपारपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच दिल्लीकरांसाठी मोठा निर्णय घेतला. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार होतील. मग ती हॉस्पिटल्स … Read more

कोविड चाचण्यांत भाजपशासित राज्यांची कामगिरी वाईट;दिल्लीमध्ये होतायत सर्वाधिक चाचण्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोविडच्या तपासण्यांमध्ये दिल्ली हे राज्य खराब कामगिरी करत असल्याची टीका केली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक चाचण्या करण्यामध्ये दिल्ली हे राज्य आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे दिल्लीत सर्वाधिक ११ हजार १२४ तपासण्या होत असल्याचं चित्र … Read more

महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांत मान्सुन येणार

मुंबई | मान्सूनचं भारताच्या दक्षिणपश्चिम भागात आगमन झालं आहे. कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा भाग, आंध्रप्रदेशचा काही हिस्सा, बंगालचा उपसागर या भागांमध्ये मान्सूनच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. याशिवाय ईशान्य भारतातही पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रातील वातावरणीय परिस्थिती मात्र काही अंशी पूर्ववत होत असून महाराष्ट्रातही येत्या २ ते ३ दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली … Read more

मुंबई, दिल्ली पेक्षा ‘या’ शहरात कोरोनाचा मृत्यू दर सर्वाधिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली आणि मुंबई हे भारतातील कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेली राज्ये आहे. देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी २० टक्के प्रकरणे ही एकट्या मुंबईतून समोर आली आहेत. पण भारतातील दर दहा लाख लोकसंख्येच्या मागे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे गुजरातमधील अहमदाबाद शहरात घडले आहे. इतकेच नाही तर अहमदाबादमध्येही शंभर कोरोना प्रकरणातील सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण (सीएफआर) … Read more

१२ वर्षाच्या वयात केवळ साठवलेल्या पैशातून तिने ३ मजुरांचे विमानाचे तिकीट काढले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलांनी आपल्या साठवलेल्या पैशातून गरीब लोकांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या पॉकेटमनीत मिळालेल्या पैशातून एका मुलीने असेच एक कौतुकास्पद काम केले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या या काळात संचारबंदीमुळे मजुरांचे होणारे हाल ती सातत्याने दूरदर्शनवरून पाहत होती. आणि आपण ही आपली जबाबदारी म्हणून काहीतरी केले पाहिजे म्हणून तिने चक्क तिच्या साठवलेल्या … Read more

भारतीय लष्कराची गुप्त माहिती मिळविण्याचा डाव; दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याला अटक

नवी दिल्ली । भारतीय सैन्याची गुप्त माहिती मिळविण्याचा आयएसआय चा डाव लष्करी तपास यंत्रणांनी आणि पोलिसांनी उधळून लावला आहे. पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात व्हिसा अधिकारी म्हणून काम करणारा अबिद हुसेन हे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने त्याच्या संपर्कात असलेल्या भारतीय व्यक्तीला भारतीय तपास यंत्रणापासून वाचण्यासाठी व्हाट्सअप अप्लिकेशन चा वापर करण्यास सांगितले होते. म्हणजे तो … Read more

दिल्लीत IRS अधिकाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

नवी दिल्ली । दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात एका आयआरएस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या निवासस्थानी छताच्या पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. ते १९८८ च्या बॅचचे भारतीय रिव्हेन्यू अधिकारी होते. या अधिकाऱ्यांचे नाव केशव सक्सेना असे होते. जे भारतीय आयकर विभागात प्रधान आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांचे वय ५७ वर्षे … Read more

लज्जास्पद! क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहितेसोबत पोलिसाचे गैरवर्तन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडमधील उधमसिंह नगरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहित मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही महिला आपल्या पतीसह दिल्लीहून किच्छा येथे परत आली होती. तेथे त्यांना पुलभट्टा परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. हे प्रकरण वाढल्याचे पाहून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत पोलिस उपअधीक्षक सुरजितसिंग … Read more